something good

something good

साधे राहणीमान हे संस्कारातून येतं

साध्या सलवार सूटमधली ही बाई आहे ना?  ती अंदाजे 7 हजार कोटींची मालकीण आहे

 हा पेंटचा शर्ट घातलेला काका आहे का?  ते ब्रिटनचे पंतप्रधान आहेत.ब्रिटन म्हणजे इंग्लंड बर का !

 अक्षरधाम मंदिरात गेलेल्या ऋषी सुनक आणि अक्षरामूर्ती सुनक यांची ही छायाचित्रे त्या तरुण मुला-मुलींनी पाहावीत ज्यांच्या आईबापांच्या जवळ पैसा पहिल्यापासून असतो किंवा थोडाफार जवळ आल्यावर लगेचच लेगिस,जीन्स,अंगप्रदर्शन करून जे मंदिराच्या नियमांची खिल्ली उडवतात आणि म्हणतात - माझे जीवन माझे नियम... माझे शरीर माझी निवड...माझं अंग माझं प्रदर्शन..😂💃🤣

ऋषीजी ब्रिटनमध्ये हजारो कोटींची संपत्ती असूनही ते आपले मूल्य विसरले नाहीत.
 परंतु
 आपल्या देशातील तरुण गाव सोडून दिल्ली, मुंबई, बंगळुरू येथे येताच आपल्या दर्जाबरोबरच मूल्य, प्रतिष्ठा, धर्म विसरतात.

 तुम्ही कितीही आधुनिक झालात तरी मूल्ये, सभ्यता आणि प्रतिष्ठा सोडू नका.

केळीच्या पानात कॅन्सर विरोधी तत्त्व.


 हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की , केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील ,पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी स्लो 

किंवा हळू हळू निष्क्रिय होत जाते ....

त्यामुळे जुनी लोक केळीच्या पानावर जेवण खायचे 

कारण गरम भात किंवा इतर पदार्थ त्यावर टाकले की ,

तो चिकट द्रव त्या अन्नातून पोटात जायचा ...

पण आज उलट झालंय प्लास्टिक व थर्मोकोल मुळे 

महा भयानक परिस्थिती ओढवत आहे, 

नाल्या जाम होऊन पूर येत आहे...!!


शहरी भागात खेडोपाडी लग्नात ...

प्लास्टिक कोटिंग पत्रावळी, द्रोण मग त्यात 

गरम पदार्थ टाकल्याने ते पोटात अन्नद्वारे जाऊन 

कॅन्सर वाढवत आहेत...

कृपया वेळ आली आहे, 

"जूनं ते सोनं " आहे,

हे प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे सिद्ध झाले आहे ..


केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने

त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात,

जे शरीरासाठी चांगले असतात...!👍👍

 

- केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग, खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.

 

- केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात.

केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.


- त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.   

         

सगळ्याच भारतीय परंपरा टाकाऊ नसतात. किंबहुना भारतीय परंपरांमागे असलेला निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा सूक्ष्म विचार पाहून शास्त्रज्ञही वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांकडे पाहू लागले आहेत.


भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्गपूजक आहे.

निसर्गपूजेतून निसर्गरक्षणाचा विचार त्यामागे आहे.

आपल्या संस्कृतीत सूर्य, वारा, पाऊस अशा निसर्गातील शक्तींनाच देव मानून त्यांची पूजा केली जाते.

भारतीय संस्कृती ही निसर्गाचं ‘दोहन’ करायला शिकवते ; ’शोषण’ नव्हे....

उदा. आपण गाईचं दूध तेवढं काढून घेतो, पण गाईला मारून टाकत नाही.

गाईलाच मारून टाकणं हे झालं ‘शोषण’ ... 

आणि गाय जिवंत ठेवून दूध, गोमुत्र आणि शेण आपल्या उपयोगासाठी घेणं म्हणज़े ‘दोहन’....

अशाप्रकारे निसर्गातील संसाधनांचा उपभोग घेताना त्यांची पुनर्भरण क्षमता अबाधित ठेवणं हे भारतीय परंपरांचं मूलतत्व आहे. 


गंमत अशी की,

या परंपरा लोक केवळ परंपरा म्हणून ...

वा धार्मिक भावनेने पाळत होते.

त्यामागचं शास्त्र उमगलेलं नव्हतं...

आज आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे शस्त्रीय कसोट्यांवर या परंपरांची उपयुक्तता पडताळून पाहणं आणि आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत त्यांचं महत्व पटवून देणं शक्य झालं आहे.

शिवाय, उपयुक्त परंपरा आणि निरूपयोगी परंपरा कोणत्या ते ओळखणंही शक्य झालं आहे.

‘केवळ परंपरा म्हणून नव्हे तर अमुक एक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे म्हणून ती करावी’ हा एक नवा विज्ञानवादी दृष्टीकोनही मिळाला आहे.

 

केळीच्या पानावर जेवणं ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे.

केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षं असलेली आढळते.

काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धतही होती,

ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो.

अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात.

अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात.

केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नव्हे तर इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते.

 

केळीच्या पानावर जेवण्याचे शरीराला होणारे फायदे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहेत.

केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो जो नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवतो.

जेवण जेवून झालं की पान गुरांना घातलं जातं.

ते गुरांचंही अतिशय आवडीचं अन्न आहे. 


म्हणजे निसर्गाकडून वस्तू घेऊन उपयोग झाल्यावर ती निसर्गालाच परत द्यायची..👍 यामुळे भांडी घासायचे श्रमही वाचतात, पाणीही वाचतं आणि भांडी घासायला साबण न वापरल्यामुळे घरगुती सांडपाण्याचं उत्सर्जनही कमी होतं.


हल्ली कुठलाही घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रम असल्यास सर्रास प्लास्टीकच्या वा थर्माकोलच्या डिश खाण्यासाठी वापरल्या जातात.

खाऊन झाल्यावर या डिश कचर्‍यात फेकून दिल्या जातात. यामुळे किती कचरा वाढतो ? 


केळीचं पान हा याला एक चांगला पर्याय आहे.

ते सहज विघटनशील असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे.

खेडेगावांमध्ये केळीची पानं घरच्या घरीच उपलब्ध होतात.

शहरामध्ये ती विकत घ्यावी लागतात,

पण उपलब्ध असतात.

शहराच्या आजुबाजूच्या केळी बागायती करणार्‍या शेतकर्‍यांना केळ्यांबरोबरच केळीची पानं विकणं हे एक चांगलं उदरनिर्वाहचं साधन होऊ शकतं.

मुंबईत दादर आणि इतर काही रेल्वे स्टेशनांच्या बाहेर दहा रुपयांना चार वगैरे अशा किमतीत केळीची पानं मिळतात... त्यामुळे ती ‘महाग’ नक्कीच नाहीत.

घरगुती कार्यक्रमासाठी प्लास्टीक डिश वापरण्यापेक्षा केळीची पानं वापरण्यात अशक्य काहीच नाही.


केरळ मध्ये जेवणासाठी व जेवण पॅकींग साठी

केळीच्या पानांचा वापर सुरू पण झाला आहे ..!!👍


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘☘☘☘☘☘

बिजली का आविष्कार

निश्चित ही #बिजली का आविष्कार बेंजामिन फ्रेंक्लिन ने किया लेकिन बेंजामिन फ्रेंक्लिन अपनी एक किताब में लिखते हैं कि एक रात मैं संस्कृत का एक वाक्य पढ़ते-पढ़ते सो गया। उस रात मुझे स्वप्न में संस्कृत के उस वचन का अर्थ और रहस्य समझ में आया जिससे मुझे मदद मिली।

महर्षि अगस्त्य एक वैदिक ऋषि थे। महर्षि अगस्त्य राजा दशरथ के राजगुरु थे। इनकी गणना सप्तर्षियों में की जाती है। ऋषि अगस्त्य ने 'अगस्त्य संहिता' नामक ग्रंथ की रचना की। आश्चर्यजनक रूप से इस ग्रंथ में विद्युत उत्पादन से संबंधित सूत्र मिलते हैं-

संस्थाप्य मृण्मये पात्रे ताम्रपत्रं सुसंस्कृतम्‌।
छादयेच्छिखिग्रीवेन चार्दाभि: काष्ठापांसुभि:॥

दस्तालोष्टो निधात्वय: पारदाच्छादितस्तत:।
संयोगाज्जायते तेजो मित्रावरुणसंज्ञितम्‌॥
-अगस्त्य संहिता

अर्थात : एक मिट्टी का पात्र लें, उसमें ताम्र पट्टिका (Copper Sheet) डालें तथा शिखिग्रीवा (Copper sulphate) डालें, फिर बीच में गीली काष्ट पांसु (wet saw dust) लगाएं, ऊपर पारा (mercury‌) तथा दस्त लोष्ट (Zinc) डालें, फिर तारों को मिलाएंगे तो उससे मित्रावरुणशक्ति (Electricity) का उदय होगा।

अगस्त्य संहिता में विद्युत का उपयोग इलेक्ट्रोप्लेटिंग (Electroplating) के लिए करने का भी विवरण मिलता है। उन्होंने बैटरी द्वारा तांबे या सोने या चांदी पर पॉलिश चढ़ाने की विधि निकाली अत: अगस्त्य को कुंभोद्भव (Battery Bone) कहते हैं। —